पुणे (१६ एप्रिल २०२६) : गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत पंतप्रधान पीकविमा योजनेतून पहिल्या टप्प्यात ₹१,२१९ कोटींची नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे.
💠 जिल्हानिहाय नुकसानभरपाई :
- नांदेड – ८१,३३७.९७
- हिंगोली – ९,८९५.५६
- अहिल्यानगर – ११,८३५.०४
- परभणी – ६,३७८.०२
- गोंदिया – ३,१०१.७७
- ठाणे – १,७९३.८२
- पालघर – १,५३४.७७
- वर्धा – ९६१.८२
- नाशिक – ८७८.७८
- सोलापूर – ६८४.०६
- बुलढाणा – ५६४.९८
- भंडारा – ४३३.६८
- सातारा – ३६२.१८
- अमरावती – २५०.२०
- चंद्रपूर – २६०.५०
- गडचिरोली – २२४.३६
- जालना – २०९.३३
- नंदुरबार – २०९.४१
- नागपूर – १९४.७०
- अकोला – १५८.९४
- सांगली – १२७.१४
- रायगड – १०६.३४
- जळगाव – १०६.९५
- धुळे – १०३.१५
- पुणे – १००.०६
- वाशिम – १०९.००
- कोल्हापूर – ०.२७
- रत्नागिरी – ७.०८
- सिंधुदुर्ग – २३.२९
- संभाजीनगर – २५.०१
👉 एकूण मदत : ₹१,२१,९७८.१८ लाख (₹१,२१९ कोटी)
🌾📢 शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी! 📢🌾
आता शेती विषयक सर्व माहिती मिळवा एकाच ठिकाणी — कृषिक अॅप WhatsApp चॅनलवर!
https://whatsapp.com/channel/0029VaAc39BG3R3mSCeOB52A